छ. संभाजीनगर पोलीस तक्रार प्राधिकरणात भरती | पोलीस खात्यात पुन्हा संधी!

Police Complaint Authority Sambhaji Nagar Bharti 2025

Police Complaint Authority Sambhaji Nagar Bharti 2025 : छत्रपती संभाजीनगर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणामार्फत पात्र निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, खालील माहितीच्या आधारे आपण आपली पात्रता तपासून थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकता.


भरतीचा तपशील

  • पदाचे नाव: निवृत्त पोलिस अधिकारी (Retired Police Officer)
  • पदसंख्या: एकूण 2 जागा
  • नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद)

शैक्षणिक आणि अन्य पात्रता

  • उमेदवार निवृत्त पोलिस अधिकारी असावा.
  • इतर शैक्षणिक पात्रता आणि अटी मूळ अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या आहेत.
  • अधिक तपशिलांसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या दिवशी व वेळेस, दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही; केवळ मुलाखतीच्या आधारे निवड होईल.

महत्वाची तारीख व वेळ

  • मुलाखतीची तारीख: 16 जून 2025
  • वेळ: सकाळी 11:00 वाजता

मुलाखतीचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर


महत्त्वाच्या सूचना

  • इच्छुक उमेदवारांनी वेळेपूर्वी मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचावे.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स कॉपी सोबत आणाव्यात.
  • निवड झाल्यानंतर उमेदवारांना छ. संभाजीनगर येथे नियुक्ती दिली जाईल.
  • अधिक माहितीसाठी आणि अटी-सुचनांसाठी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • aurangabadcitypolice.gov.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2025
Demo


महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी वर्तमान नोकरी कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts