MIDC Bharti 2025
MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत “749” विविध पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
MIDC Bharti 2025 : Maharashtra Industrial Development Corporation Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.
एकून पदे : 749
पदाचे नाव :
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), उप अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक अभियंता, सहाय्यक वास्तुविशारद, लेखाधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (ग्रेड-2), इलेक्ट्रीशियन (ग्रेड-2), पंप ऑपरेटर (ग्रेड-2), जॉइनर (ग्रेड-2), असिस्टंट ड्राफ्ट्समन, ट्रेसर, फिल्टरेशन इन्स्पेक्टर, भूमापन निरीक्षक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी
शिक्षण :
- शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून पात्रता समजून घेतली पाहिजे, कारण त्यावर आधारितच अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाईल.
वय :
- 28 ते 40 वर्षे
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 2,08,700/-
अर्ज कसा कराल? :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
नोकरीचे ठिकाण : MIDC Bharti 2025
- मुंबई, महाराष्ट्र
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.